04/05/2026
सध्याची व्याज दर पातळी निच्चांकावर असून भविष्यात व्याजदर कपात जवळ जवळ अशक्य वाटत आहे. युद्धजन्य स्थितीमुळे नजीकच्या काळात महागाई वाढेल तासेचा या वर्षी अपुरा पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या परिस्थितीचे दोन परिणाम संभवतात. अपुऱ्या पर्जन्यमानामुळे कृषी उत्पन्न घटेल त्यामुळे ग्रामीण भारतातील क्रयशक्ती मंदावेल आणि महागाई वाढेल. याचा परिणाम केंद्र सरकारच्या रोख्यांच्या पराताव्यावर दिसून आला आहे. मागील वर्षी २९ एप्रिल २०२५ रोजी केंद्र सरकारच्या १० वर्षे रोख्यांच्या परताव्याचा दर (वायटीएम) ६.३ टक्के होता जो एप्रिल २०२६ मध्ये ७.१० पर्यंत वाढूत जावून हा लेख लिहित असतांना ६.९३ टक्के आहे.
संपूर्ण माहितीसाठी आमचा लेख नक्की वाचा— लिंक वर क्लिक करा⬇️
https://vasantkulkarni.com/banking-and-psu-debt-fund-2/